What is the historical significance of Raigad? Know all about the history, and its important architectural aspects on the 7th and 8th episode ‘Raigad’ of the Season 2 Chhatrapati Shivaji Maharaj podcast with Prof. P. K. Ghanekar.
तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत आपला हक्काचा सहभाग नोंदविला आहे. त्यांचे बालपण हे सातारा जिल्ह्यातील गुंडवली गावात गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उंबरट म्हणजेच त्याचा शेलारमामा यांच्या गावी आले. सिंहगड स्वराज्यात आणण्याचा विडा त्याने...
१६४८ दरम्यान हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर परिसरात झाली. या लढाईचे नेतृत्व सासवड नगरीचे संस्थापक तिर्थस्वरूप हरजीराजे जगताप यांचे वंशज सासवड- सूपा परगण्याचे सरनोबत महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्याकडे होते. छत्रपती शिवाजीराजे पुरंदर किल्यावर असताना मोगल सरदार फत्तेखानच्या...