मोदी जी, 8 वर्षात मान खाली गेली अशा एक दोन नाही, 5 गोष्टी ऐका
Listen now
Description
मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण होतायत. नुकतेच मोदी म्हणाले की तयाच्या सरकारने देशवासियांची मन खाली जाईल, असं एकही काम केलं नाही. खरंच असं आहे का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
More Episodes
अखेर निवडणुकीचा उपचार संपून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे बऱ्याच काळानंतर बिगर गांधी अध्यक्ष झाले. त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? यावर बरीच चर्चा झाली, मात्र तें यशस्वी का होण्याची शक्यता आहे, तें सांगणारा आजचा #लक्ष असतं माझं
Published 10/20/22
महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळालं आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठीच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा अर्क असलेल्या या गाण्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 10/19/22