किशोरवयीन मुलांबाबत असलेले ५ गैरसमज
Listen now
Description
बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण काळाला 'किशोरवय' म्हणतात. या वयात मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. या होणाऱ्या बदलांमुळे मुलं थोडी गोंधळून जातात. हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ असला तरीही मुलांसाठी तो आव्हानात्मक असतो.
More Episodes
रिजेक्शन च्या तणावापासून वाचण्यासाठी जबरदस्त १३ टिप्स. (भाग:२)
Published 11/13/21
Published 11/13/21